Monday, August 5, 2019

कलम ३७० काय होती ?




काय होते विशेष अधिकार ?
  •  कलम ३७० नुसार , संसदेला जम्मू-कश्मीर च्या विषयी रक्षा , विदेश आणि संचार च्या विषयी कायदा बनविण्याचा अधिकार होता. परंतु या व्यतीरिक्त संबंधीचे कायदे बनविण्यासाठी केंद्राला राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागत होती.
  •    वरिल विशेष दर्जे नुसार जम्मू-कश्मीर राज्यांमध्ये संविधानाची कलम ३५६ लागु होत नव्हती.
  •          यामुळे राष्ट्रपतींकडे जम्मू-कश्मीर राज्याचे संविधान बर्ख़ास्त करण्याचा अधिकार नव्हता.
  •    १९७६ चा शहरी भूमि क़ानून जम्मू-कश्मीर मध्ये लागु होत नव्हता.       
  •    या कायद्या नुसार भारताचा नागरीक जम्मू-कश्मीर मध्ये जमिन खरिदी शकत नव्हते.
  •    भारतीय संविधान की धारा 360 ज्यानुसार मध्ये Emergency लागु केली जाऊ शकते, पण तो कायदा       जम्मू-कश्मीर लागू होत नव्हता.
  •         स्वंतत्र्यच्यावेळी जम्मू-कश्मीर याला भारतामध्ये विलीन करने खुप महत्वाचे होते.या कारणामुळे जम्मू-       कश्मीर ला कलम ३७० नुसार विशेष राज्य व काही विशेष अधिकार देण्यात आले होते.
 


खालील पैकी काही विशेष अधिकार होते :

  1.     जम्मू-कश्मीर च्या नागरिकांना दोन नागरिक्तव होते.
  2.     जम्मू-कश्मीर चा राष्ट्रध्वज हा वेगळा होता.
  3.     भारतातील इतर राज्यांमध्ये विधानसभा कार्यकाळ ५ वर्ष असतो, तर जम्मू-कश्मीर मध्ये ६ वर्ष होता.   
  4.     जम्मू-कश्मीर मध्ये राष्ट्रध्वज व इतर राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान गुन्हा मानला जात नव्हता.
  5.     भारतातील उच्च न्यायालयाचे आदेश जम्मू-कश्मीर मध्ये मान्य केले जात नव्हते.   
  6.     जम्मू-कश्मीर च्या महीले ने जर भारतातील इतर राज्यातील व्यक्तीशी लग्न केले तर तिचे जम्मू-कश्मीर चे नागरिकत्व रद्द होत होते, पण जर तिने पाकिस्तान मधील एखाद्या व्यक्तीशी लग्न केले तर त्याला ही जम्मू-कश्मीर चे नागरीकत्व प्राप्त होत होते.
  7.        काश्मिर मध्ये महीलांवर शरियत कायदा लागु होत होता.
  8.     काश्मीर मध्ये आरटीआई (RTI) और सीएजी (CAG) हे कायदे कलम ३७० मुळे लागु होत नव्हती.
  9.     काश्मीर मध्ये अल्पसंख्यक [हिन्दू-सिख] लोकांना 16% आरक्षण मिळत नव्हते.
  10.        काश्मीर मध्ये इतर राज्यातील लोक जमिन खरेदी करु शकत नव्हते.
  11.        काश्मीर मध्ये पाकिस्तानी लोकांना सुध्दा भारतीय नागरिकत्व मिळत होते. 
  12.     भारतीय संसद खुप कमी क्षेत्रां मर्यादीतच कायदे बनवु शकत होती.



Wrote By  - Mr. Pankaj Tribhuvan

Reference - Google , Wikipedia.
Note - Images used only for Knowledge purpose, All credits goes to creator.




2 comments: